सरकारने ठरवलं तर ४ दिवसांत महाराष्ट्र कोरोना मुक्त होईलं ?

रिपोर्टर:-
कोणताही साथीचा रोग हद्दपार करायचा असेलं तर
लसीकरण औषधोपचार समाज जाग्रुती
सर्वात शेवटी लाॅकडाऊन !
लस पुण्यात तयार होते !
महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी !
१२ कोटी लसी ३ दिवसांत सिरम तयार करते.
महाराष्ट्रात मतदान केंद्र नाही असं गाव नाही आणि एस टी पोहचत नाही असं गांव नाही !
निवडणूकीला हीच यंत्रणा काम करते !
म्हणजे लस वितरण व्यवस्था व लसीकरण केंद्र तयारच आहेत !
प्रश्न आहे फक्त लस देण्याचा ! प्रत्येक मतदान केंद्रात शिक्षक – तलाठी – ग्रामसेवक ही यंत्रणा मदतीला आहेच !
सर्व क्षेत्रातील कर्मचारी व अधिकारी कामाला लागले तर घरातून ओढून आणून लस देणं शक्य आहे एवढी यंत्रणा सरकार कडे आहे .
सरकारी व खाजगी हाॅस्पिटलचे डॉक्टर , सर्व स्टाप लस टोचण्यासाठी सहखुशीने सरकारच्या मदतीला येतील !
लस मोफत असल्याने काळाबाजार किंवा हेराफेरीचा प्रश्न येणारच नाही !
बरं सर्व ४० खासदार २८८ आमदार , मुख्यमंत्री , विरोध पक्ष यांनी प्रधान मंत्री महोदयांना १२ कोटी लसीची एकमुखाने मागणी केली तर एका मिनिटात लस उपलब्ध होईल !
हे करू शकतं फक्त सरकार आणि निवडणूक आयोग.
सरकारला जमत नसेल तर निवडणूक आयोगाला सांगा ते देतील लसीकरण करून !
लसीकरण, औषधोपचार करून जर कोरोना नियंत्रित होत नसेल तर लाॅकडाऊन केला पाहिजे !
सरकारला कोरोनाच्या नावाने राजकारण करायचे आहे का खरंच कोरोना हद्दपार करायचा आहे ते अगोदर ठरवावं
सरकारने ४ दिवस ! दिवस रात्र लसीकरण मोहीम राबवली तर कोरोना आडनावाला शिल्लक राहणार नाही !
५४५ खासदार २४५ राज्य सभा खासदार, ४१२० देशातील आमदार यांनी प्रत्येकी ५ लाख रुपये जरी मादत दिली तर २,४५५,०००,०००,लाख २अरब ४५ कोटी ५० लाख रुपये जमा होतील!
यात आजी – माजी खासदार आमदार हे जर पुढे आले तर भारतीय अर्थ व्यवस्था पण मजबुत होईल.
आता वेळ या राजकारणी लोकांची आहे, जनतेसाठी कोण कोण पुढे येतं हे पाहण्याची!
निवडणूकीत करोडो लाखो खर्च करणारे जनते साठी पुढे या.
अशी विनंती भारतीय नागरीक म्हणून करीत आहे.
हा मेसेज वाचून सर्व राजकारण्यांनी ह्याची दखल घेतली पहिजे.
जर ह्या सर्व लोकांनी होकार दिला तर आपण सर्व आम जनता आपापल्या परीने देशासाठी नक्कीच मदत करील आता अजिबात शंका नाही!